Home | MyGov

Accessibility
ऐक्सेसिबिलिटी टूल
कलर एडजस्टमेंट
टेक्स्ट साइज़
नेविगेशन एडजस्टमेंट

ई-कोर्ट प्रोजेक्ट के तीसरे चरण के लिए मसौदा विजन डाक्यूमेंट हेतु सुझावों का आमंत्रण

आरंभ करने की तिथि :
Apr 08, 2021
अंतिम तिथि :
May 31, 2021
23:45 PM IST (GMT +5.30 Hrs)
प्रस्तुतियाँ समाप्त हो चुके

सुप्रीम कोर्ट की ई-कमेटी, ई-कोर्ट्स परियोजना के कार्यान्वयन की ...

सुप्रीम कोर्ट की ई-कमेटी, ई-कोर्ट्स परियोजना के कार्यान्वयन की देखरेख कर रही है, इसकी अवधारणा "भारतीय न्यायपालिका -2005 में सूचना और संचार प्रौद्योगिकी के कार्यान्वयन के लिए राष्ट्रीय नीति और कार्य योजना" के तहत की गयी है। यह विधि कार्य विभाग द्वारा शुरु किया गया मिशन मोड प्रोजेक्ट है।

ई-समिति पिछले पंद्रह वर्षों में अपनी भूमिकाओं और जिम्मेदारियों के रूप में विकसित हुई है। ई-समिति के उद्देश्य निम्नलिखित है :
• देश भर के सभी न्यायालयों की इंटरलिंकिंग।
• भारतीय न्यायिक प्रणाली को आईसीटी सक्षम करना।
• न्यायिक उत्पादकता को बढ़ाना।
• न्याय वितरण प्रणाली को सुलभ, लागत प्रभावी, पारदर्शी और जवाबदेह बनाना।
• नागरिक केंद्रित सेवाएं प्रदान करना।

दूसरा चरण जल्द ही खत्म होने वाला है इसलिए तीसरे चरण के लिए मसौदा दस्तावेज तैयार किया गया है। यह मसौदा विजन डॉक्यूमेंट ई-कोर्ट परियोजना के तीसरे चरण में अदालतों के लिए एक समावेशी, चुस्त और खुला और उपयोगकर्ता-केंद्रित विजन को रेखांकित करता है।

तीसरा चरण डिजिटल अदालतों को सिर्फ ऑफलाइन प्रक्रियाओं को डिजिटल रुप से दोहराने से अधिक सेवा प्रदान करने का विजन रखता है। न्यायपालिका में प्रौद्योगिकी का उपयोग गांधीवादी विचारधार के दो पहलुओं के समावेश पर आधारित है जोकि पहुंच और समावेश हैं। इसके अलावा मुख्य संस्थापक दृष्टि के रुप में विश्वास, सहानुभूति और स्थिरता, पारदर्शिता के सिद्धांत का भी समावेश है।

परियोजना के पहले तथा दूसरे चरण में की गई प्रगति के आधार पर यह दस्तावेज अदालतों के डिजिटलीकरण को आगे बढ़ाने की आवश्यकता को रेखांकित करता है (a) प्रक्रियाओं को सरल करना, (b) एक डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर का निर्माण, और (c) सही संस्थागत एवं शासन फ्रेमवर्क का निर्माण, जैसे टेक्नॉलाजी ऑफिस इत्यादि का निर्माण। यह तीसरे चरण के लिए डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर और सेवाए प्रदान करने के लिए प्रमुख लक्ष्यों को प्रदर्शित करता है।

इस विजन दस्तावेज का जोर एक प्लेटफार्म बनाने पर है जो विभिन्न डिजिटल सेवाओं को समय के साथ आगे बढ़ाने में मदद करेगा। यह दस्तावेज एक इंफ्रास्ट्रक्चर अप्रोच बनाने के में मदद करेगा जिससे विभिन्न हितधारक जैसे सिविल सोसाइटी लीडर्स, विश्वविद्यालय, चिकित्सक और प्रौद्योगिकीविदों की मौजूदा क्षमता का लाभ उठाया जा सके।

ई-कमेटी, भारत के सर्वोच्च न्यायालय ने अपने सभी हितधारकों से ई-कोर्ट परियोजना के तीसरे चरण के लिए मसैदा विजन डॉक्यूमेंट पर टिप्पणियों, सुझावों और इनपुट आमंत्रित करती है, ताकि अगले चरण के कार्यान्वयन की योजना बनाई जा सके।

मसौदा विजन डॉक्यूमेंट पढ़ने के लिए यहां क्लिक करें।

भेजने की अंतिम तिथि 31 मई 2021 है |

फिर से कायम कर देना
1705 सबमिशन दिखा रहा है
mahadevaiyer hariharakrishnan
mahadevaiyer hariharakrishnan 5 साल 3 महीने पहले
Wonderful idea.Over 73 years of observation of working of our Lower Judiciary, any commoner will vouchsafe that it's below par.Civil cases stretching beyond the patience of normal people. We still follow some outdated classes of the erstwhile British Era.We should fix time limits. It should be ex-parte. We have to go long way to gain the confidence of commoners. Good luck.
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 5 साल 3 महीने पहले
नमस्कार, मागील पोस्टवरून पुढे चालू - आरोपी जर पकडलेले म्हणजे कैदी असतील तर त्यांचे बरोबर येणारं सुरक्षा दल, त्यांची घ्यावयाची दक्षता, धोका हेही नगण्य होईल म्हणजेच थोडक्यात सर्व दृष्टिकोनातून बऱ्याच प्रमाणात खर्च होणारा पैसा, वेळ, दगदग, त्रास, गर्दी खाण्यापिण्याचे होणारे हाल आदींवर नियंत्रण येईल व कोर्टातील कामकाजही गडबड गोंधळ न होता सुरक्षित, सुयोग्य व एकदम पारदर्शक असे होईल, विचार व्हावा, पोच मिळावी
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 5 साल 3 महीने पहले
नमस्कार, आत्ता जास्तीत जास्त गोष्टी ह्या ऑनलाईन पद्धतीने कराव्यात जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला कोर्टात हजर न राहता त्याच्या त्याच्या जागेवरूनच सर्व कामं होतील यात सर्व प्रथम येण्याजाण्याचा खर्च, प्रत्येकाचा प्रवासाचा वेळ, यात अनाठायी खर्च होणारी श्रमशक्ती, दगदग, त्रास, कोर्टात होणारी गर्दी, प्रवासातील गर्दी, सर्व कमी होईल म्हणजेच एका केस च्या मागे साधारणतः फिर्यादी, आरोपी व त्यांचे वकील, इतर गरजे प्रमाणे लागणारे साक्षीदार व घरच्यांचेही मानसिक हाल कमी होतील, पोच मिळावी, पुढे चालू -
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 5 साल 3 महीने पहले
न्यायालयानं निर्णय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची अमलबजावणी होत आहे किंवा नाही यासाठीही तालुका, जिल्हा, राज्य, केंद्रीय स्तरांवर प्रत्येक ठिकाणी एक, एक स्वतंत्र विभाग निर्माण करावा त्यांना तसे अधिकार द्यावेत, या विभागाने अमलबजावणी होत आहे किंवा नाही पाहून त्याची लवकरात लवकर अमलबजावणी कशी होईल यावर सुयोग्य कारवाई करावी, पोच मिळावी,
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 5 साल 3 महीने पहले
न्यायालयात केस दाखल करण्यास त्या पात्र आहेत किंवा नाहीत, कोणत्या स्तरांवर त्या नोंदविता येतील, अशा गोष्टी ठरविण्यासाठी तालुका, जिल्हा, राज्य, केंद्रीय स्तरांवर प्रत्येक ठिकाणी एक, एक स्वतंत्र विभाग निर्माण करावा, त्यांना तसे अधिकार द्यावेत, या विभागाच्या निर्णयांतरच नविन केस त्या त्या स्तरांवर दाखल कराव्यात म्हणजे न्यायालयाचा अनाठायी वेळ खर्च होतो तो कमी होईल, पोच मिळावी,
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 5 साल 3 महीने पहले
मागील पोस्टवरून पुढे चालू - इत्यादीसाठीही वेग वेगळी कमीत कमी अशी कालमर्यादा असावी जेणे करून लवकरात लवकर केसचा निर्णय लागेल व सुयोग्य कारवाई होईल ,पोच मिळावी,
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 5 साल 3 महीने पहले
नमस्कार, खासकरून शासकीय व्यवहारात व बँक व्यवहारातील जे जे कोणी संशयित किंवा गुन्हेगार असतील त्यांचे त्यांच्या कुटुंबासहित संपत्तीवर जप्ती आणावी ते सर्व शासकीय दरबारी जमा करावं, कारण सर्व काही खाऊन पिऊन बहुतांश केसेस मधून बहुतेक सर्वच गुन्हेगार निरपराध म्हणून सुटतात व मोकाट फिरत असतात, आणि परत तेच लुटण्याचे उद्योग करण्यास सुरवात करतात, यामुळे शासनाचे झालेले पर्यायाने नागरिकांचेच झालेलं नुकसान कधीही भरून येत नाही, याच्या तपास, केस चालविणे, न्याय मिळणे इत्यादीसाठीही - पुढिल पोस्ट मध्ये
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 5 साल 3 महीने पहले
मागील पोस्ट वरून पुढे चालू - पुन्हा परत तेच फसवणुकीचे उद्योग करायला सुरवात करतात व आपण सर्व शासन, सामान्य जनता आदी फसतच राहतात, योग्य विचार व्हावा,पोच मिळावी,
Abhay Pralhad Vaidya
Abhay Pralhad Vaidya 5 साल 3 महीने पहले
नमस्कार, कोणत्याही गुन्ह्याच्या तपासास वेग वेगळ्या अशा प्रत्येक गुन्ह्यासाठी ठराविक कालमर्यादा ठरवाव्यात, तसेच गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर तक्रार नोंदवून न्यायालयात लवकरात लवकर केस उभ्या कराव्यात, याबरोबरच सन्माननीय न्यायालयानेही प्रत्येक केस साठी वेग वेगळ्या कालमर्यादे पर्यंत निकाल लागेल असे पाहिलं पाहीजे, जसे की पंधरा दिवस, एक महिना, दोन महिने, जास्तीत जास्त बारा महिने इतकी मर्यादा ठरवावी, कारण ठराविक वेळानंतर लोकही विसरतात व हे बहुतेक गुन्हेगार निरपराध म्हणून सुटून पुन्हा पुढे चालू -2